Narendra Modi : आज नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, “आपल्या देशाचं दुर्भाग्य बघा सरकारं कशी चालवली गेली आणि कुणसाठी चालवण्यात आली.” असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले तेव्हा तुमचं सरकार अदाणी चालवत आहेत अशा काही घोषणा विरोधी बाकांवरुन देण्यात आल्या. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना समज दिली. त्यावर मोदी चटकन म्हणाले जेव्हा जास्त ताप येतो तेव्हा काही लोक काहीही बडबडतात. मात्र जास्त निराशा आणि हताशपणा येतो तेव्हाही लोक बडबड करतात.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा