पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, “विरोधकांनी शिव्या दिल्याने मला काहीच फरक पडत नाही. या लोकांना (विरोधकांना) वाटतं की, केवळ त्यांनाच शिव्या देण्याचा अधिकार आहे. मात्र मी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.” एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, “इंडिया आघाडीवाल्या लोकांनी जिथे त्यांची सत्ता आली तिथे रातोरात दरोडा टाकून ओबीसींचं आरक्षण हिरावलं. या लोकांनी मुस्लिम समाजातील विविध जातींचा ओबीसीत समावेश केला आणि ओबीसींचं आरक्षण त्यांना लागू केलं. त्यांनी दरोडा टाकून ओबीसींचे अधिकार हिसकावले.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा