देशात सर्वधर्मीयांमध्ये सलोख्याचं वातावरण राहावं आणि एकमेकांच्या सहकार्याने विकासाची वाटचाल व्हावी हे मार्गदर्शक तत्व घटनेमध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे. त्याच अनुषंगाने देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून सातत्याने आवाहन केलं जातं. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. हे विधान करताना फारुख अब्दुल्ला यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा