छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : ‘बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तोपर्यंत शिवसेनेतील चित्र वेगळे होते. बाळासाहेबांचे सगळीकडे बारीक लक्ष असायचे. परंतु, ते गेले आणि पक्षाची अवनती होत गेली. पुढे ही अवनती इतकी झाली की निष्ठा वगैरे हा विषयच संपला. दोन मर्सिडीज द्या आणि एक पद मिळवा. असा सरळ व्यवहार सुरू झाला’, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी आयोजित ‘असे घडलो आम्ही’ या मुलाखत सत्रात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याही मुलाखती झाल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा