केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शिक्षण क्षेत्रासाठी १.२८ लाख कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली. गेल्या वर्षी सुधारित अंदाजामध्ये ही तरतूद १.१४ लाख कोटी इतकी होती. त्याशिवाय शिक्षण क्षेत्रासाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देणे, देशात जम्मू, भिलई, धारवाड, पलक्कड आणि तिरुपती या ठिकाणी पाच नवीन आयआयटींची स्थापना या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश आहे. उच्च शिक्षणासाठी ५० हजार ०६७ कोटी तर शालेय शिक्षणासाठी ७८ हजार ५७२ कोटींचा निधी दिला जाईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा