लहान शेतकरयांना मोफत वीज,बिनव्याजी कर्जासह अनेक प्रकारच्या सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जात असल्याने महाराष्ट्राप्रमाणे शेतकरयांच्या आत्महत्यांचे प्रकार छत्तीसगढमध्ये होत नाहीत,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ.रमणसिंह यांनी लोकसत्ताशी बोलताना केले. अनेककलमी उपाययोजनांमुळे नक्षलवादाचा कणा मोडला असून राज्याची विकास वेगाने होत असल्याने पुढील पाच वर्षांच्या आतच छत्तीसगढ हे देशातील पहिल्या तीन क्रमांकांच्या राज्यांमध्ये गणले जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा