अमरनाथवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून कोणीही राजकारण करू नये. मात्र, सरकारला आज ना उद्या या हल्ल्यामुळे उपस्थित झालेल्या अनेत प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील, असे एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. आम्ही लष्कर आणि आयएसआयचा हेतू कधीही सफल होऊ देणार नाही. भारतातील जनतेमध्ये एकता आहे. काल झालेला हल्ला अत्यंत घृणास्पद होता, असे ओवेसी यांनी म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा