ओडिशातल्या बालासोरमध्ये शुक्रवारी रात्री तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ७४७ प्रवासी जखमी झाले आहेत. काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची पुन्हा एकदा पाहणी केली. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन हा अपघात झाला. ही ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरच्या ट्रेनला धडकली. त्यानंतर एक मालगाडी या दोन्ही ट्रेन्सना धडकली. त्यामुळे भयंकर अपघात झाला. ओडिशा अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा