जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लाह यांनी राज्यातल्या बेरोजगारी आणि महागाईवरून केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात इतकी बेरोजगारी वाढली आहे की, आता तरुणांमध्ये भाजपाबद्दल चिड आहे. त्यामुळे भाजपा जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घ्यायला घाबरतंय. जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची भाजपाला भिती वाटतेय हे पाहून आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही, कारण लोकांमधला संताप दिसतोय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा