Telangana Protest against Agneepath Scheme केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनांना आता हिंसाचाराचे वळण लागले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नागरिकांनी तोडफोड करत रेल्वेंना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचाराचे लोट आता तेलंगणापर्यंत पोहचले आहेत. तेलंगणातील हैदराबादमध्येही नागरीकांनी अग्निपथ योजनेला विरोध करत रसत्यावर उतरत निदर्शने केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा