नवी दिल्ली : अमेरिकेत अवैध वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना हाता-पायात बेड्या घालून अमानुष वागणूक देत मायदेशी पाठवल्या मुद्द्यावरून गुरुवारी संसदेत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. कोलंबियासारखा छोटा देश अमेरिकेविरोधात उभे राहण्याची हिंमत करू शकतो तर, भारताने अमेरिकेला जाब विचारण्याचे धाडस का दाखवू शकत नाही, असा सवाल राज्यसभेत विचारण्यात आला. त्यावर, बेड्या घालणे हा अमेरिकेच्या स्थलांतरण व आयात शुल्क संचालनालयाच्या मानक संचालन प्रक्रियेचा भाग आहे, असे उत्तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिले. त्याच वेळी स्थलांतरितांना अमानुष वागणूक मिळू नये यासाठी अमेरिकेशी बोलणी सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा