उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचारात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर २ शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दुसरीकडे भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, या हिंसाचारात ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संतापाची लाट असलेली असताना आता काँग्रेसने देखील भाजपावर निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा