गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना-भाजपा युतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शिवसेनेमुळे एएनडीएची ताकद वाढल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिवसेना आणि भाजपाचे नाते राजकाराणापलिकडचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये त्यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख केला आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये सोमवारी शिवसेना आणि भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा आणि विधनसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा