विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल हा खरं तर भाजपचा पराभव आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने दहापैकी पाच जागा जिंकून आपले वर्चस्व राखले असले तरी याला भाजपचा विजय म्हणता येणार नाही. सत्ताधारी पक्षासाठी हे गौरवास्पद आहे का, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला. यासाठी चिदंबरम यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसकडून भाजपच्या झालेल्या पराभवाचा उल्लेख केला आहे. खरं तर हा प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा मथळा असायला पाहिजे होता, असे चिदंबरम यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप चिदंबरम यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा