भारताने पाकिस्तानला सातत्याने धमक्या देण्याचे सत्र कायम ठेवल्यास पाकिस्तानही भारताला प्रत्युत्तर देऊ शकतो, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे. एका खासगी दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी ही दर्पोक्ती केली आहे. भारत सातत्याने धमक्या देत आहे त्यामुळे सर्वप्रथम हे जाणून घेतले पाहिजे की पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो, आमचा देश लहान नाही, लक्षात राहील असे प्रत्युत्तर देण्याची धमक आमच्यातही आहे याचे भान ठेवा, असे मुशर्रफ यांनी ‘समा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा