जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने जिहादी गटांना काश्मीरमध्ये अधिक सक्रिय होण्याची सूचना केली आहे. ‘योग्य निर्णय घेण्यास विलंब झाल्यास पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावून बसेल’, असे अजहरने अल-कलाममध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये म्हटले आहे. उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर मसूद अजहरने काश्मीरमधील जिहादी गटांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा