पीटीआय, संयुक्त राष्ट्रे : ‘जो देश (पाकिस्तान)आपल्या शेजाऱ्यांबरोबर शांतता प्रस्थापित करण्याचा दावा करतो, त्या देशाने कदापिही आपल्या भूमीवरून सीमेपलीकडे दहशतवादाला प्रोत्साहन अथवा मदत देऊ नये. या देशाने २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना आश्रयही देता कामा नये,’ अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. जागतिक पातळीवर दबाव वाढल्यानंतरच पाकिस्तानने २६/११ चे हल्लेखोर देशात असल्याची नाइलाजाने कबुली दिली, असेही भारताने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा