Pakistan National Assembly News: १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. भारताच्या पूर्वेकडे बांग्लादेश नावाच्या देशाचा जन्म झाला. आता तशीच काहीशी स्थिती पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये निर्माण झाल्याचं विधान पाकिस्तानच्या एका खासदारानं थेट देशाच्या संसदेत केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा १९७१ सारखी परिस्थिती पाकिस्तानमध्ये उद्भवेल, संयुक्त राष्ट्र मध्यस्थी करेल आणि पाकिस्तान नमतं घेईल, असं हे खासदार म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा