केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पाकव्याप्त काश्मीरमधील निदर्शनांचा उल्लेख केला. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि आम्ही तो लवकरच घेऊ, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथील सभेला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले, २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर एकेकाळी संकटग्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये शांतता परत आली आहे, तर पाकव्याप्त काश्मीर आता स्वातंत्र्य आणि निषेधाच्या घोषणांनी गुंजत आहे. पूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा व्हायच्या, त्याच घोषणा आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत, असे शहा म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा