No Confidence Motion in Loksabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात शुक्रवारी लोकसभेत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे ३१४ खासदारांचे संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजपाकडे बहुमत असल्याने सरकारला कोणताही धोका नाही. तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘कोण म्हणतं, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही?’, असा प्रश्न विचारत मोदी सरकारला दणका देऊ असे संकेत दिले आहेत. संसदेतील या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून २००३ नंतर पहिल्यांदाच संसदेत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा