पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले अभिनेते आहेत. पण प्रत्येकवेळी अभिनय चालतोच असे नाही, या शब्दांत आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी मोदी यांना खडे बोल सुनावले. काही दिवसांपूर्वी आसाम दौऱ्यावर असताना मोदी यांनी तेथील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याला गोगोई यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, आसाममध्ये कसलाच विकास झाला नाही, असे सांगत मोदी देशातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत. त्यांनी कोणतेही भाष्य करण्यापूर्वी आधी पुरावे तपासले पाहिजेत. ते चांगले अभिनेते आहेत पण प्रत्येकवेळी अभिनय चालतोच असे नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने केंद्र सरकारकडे असलेले रेकॉर्ड तपासून मगच बोलले पाहिजे, असेही गोगोई म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा