विरोधकांकडून गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार मोदी सरकारवर इतिहास बदलण्याचा, नावं बदलून काँग्रेसच्या खुणा मिटवण्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ज्या घरात शेवटपर्यंत वास्तव्य होतं, त्याच्याच नावातून पंडित नेहरूंचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी ‘पंतप्रधान संग्रहालया’चं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा