जनता दल यूनायटेडचे ( जेडीयू ) राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलून ‘नरेंद्र मोदी संविधान’ लागू होईल, असा दावा ललन सिंह यांनी केला आहे. ते बिहारमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

ललन सिंह म्हणाले, “२०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात बदल केला जाईल. त्याजागी ‘नरेंद्र मोदी संविधान’ देशात लागू होईल. हे भीतीदायक आहे. त्यामुळे जनतेची भूमिका महत्वाची आहे.”

Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
High Court asks Censor Board over the exhibition certificate of the film Emergency Mumbai print news
देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शन प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाची सेन्सॉर मंडळाला विचारणा
Atishi Singh Corruption Mass movement politician Assembly Elections
आतिशी सिंग स्वतःचा ठसा उमटवतील की वरिष्ठांच्या चौकटीत राहतील?
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
eknath shinde shivsena s leaders marathi news
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सरकारी पदे; भाजप, अजित पवार गटाचे नेते दुर्लक्षित
iran supreme leader statement
इराणच्या सर्वोच्च नेत्याकडून भारतातील मुस्लिमांबाबत वादग्रस्त टिप्पणी; परराष्ट्र मंत्रालयानेही सुनावले खडे बोल; म्हणाले…
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

हेही वाचा : “राजीव गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट…”, सोनिया गांधी यांचं मोठं विधान

“निवडणुका आल्यावर लोकांच्या भावना भडकावून मते घेतली जातात. २०१४ ते २०२३ या नऊ वर्षाच्या कार्यकाळात काय कामे केलीत, हे पंतप्रधान मोदींनी सांगितलं पाहिजे,” असे आव्हानही ललन सिंह यांनी दिलं आहे.

हेही वाचा : “भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे”; पंतप्रधान मोदींच्या सल्लागाराचं विधान, आव्हाड म्हणाले, “हा विचार…”

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यामुळे टीकास्र डागण्यात येत आहे. “देशाचे पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत आहात. पण, स्वत:च्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळता येत नाही,” अशी टीका भाजपाने केली आहे.