पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये झालेल्या अपघातानंतर आता ओडिशाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशातल्या बालासोरमध्ये तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातात २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला. ९०० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. यानंतर आता मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशा अपघातासंदर्भात बैठक घेतली. आता त्यांनी ओडिशाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात स्थळी ते जाणार आहेत तसंच जखमींची विचारपूसही करणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा