पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपाने नाहीतर, शिवसेनेने युती तोडली नाही, असं हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच, २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) विजय होणार, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केल्याचं ‘इंडिया टुडे’ला सूत्रांनी सांगितलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा