काश्मीर खोऱ्यातील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारे वक्तव्य केले आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीमधून राज्याला कुणी बाहेर काढू शकत असेल तर ते फक्त पंतप्रधान मोदी आहेत. मोदींनी कोणताही निर्णय घेतला तरी त्याला संपूर्ण देशाचा पाठिंबा असेल, असे मुफ्ती यांनी म्हटले. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा