राज्यसभेतील तब्बल ७२ सदस्यांची टर्म संपल्यामुळे त्यांना गुरुवारी निरोप देण्यात आला. यावेळी सभागृहात उपराष्ट्रपती आणि सभापती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सदस्यांसाठी निरोपाची भाषणं केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते”, असं म्हणताना निरोप घेणाऱ्या सदस्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच, सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी मोदींनी विशेष सल्ला देखील दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा