लोकसभा निवडणुका अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर आलेल्या असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा काढली आहे. एकीकडे राहुल गांधी मणिपूरमधून भारत न्याय यात्रेतून सामान्य मतदारांशी संवाद साधत असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून या यात्रेवरून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींच्या या यात्रेवरून व काँग्रेसच्या नेतृत्व निवडीवरून परखड भाष्य केलं आहे. भारत न्याय यात्रा काढण्याची ही सर्वात चुकीची वेळ असल्याची टिप्पणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा