अवघ्या तीन महिन्यांवर २०२४ च्या लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. देशातील सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं नितीश कुमार यांच्या रुपाने बसलेला धक्का पचवून पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपाकडून पूर्ण बहुमतचा विजय मिळण्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांत विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षासमोर निष्प्रभ ठरल्याचं बोललं जात आहे. मात्र, ही खरी परिस्थिती नसल्याचं विश्लेषण राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण यांनी केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अड्डामध्ये ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा