नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला वेग येणार असून काँग्रेससह विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठका दिल्लीत होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील सत्तेच्या बळावर भाजपने राज्यसभेतील संख्याबळ कायम राखण्यात यश मिळवले आहे. तसेच, ‘वायएसआर काँग्रेस’सारख्या जवळीक साधणाऱ्या प्रादेशिक पक्षांच्या संख्याबळात झालेली वाढ भाजपसाठी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फायद्याची ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा