समाजात सध्या नैतिक मूल्यांची घसरण होत आहे अशा वेळी रवींद्रनाथ टागोर यांची शिकवण महत्त्वाची असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.सिमला येथे रवींद्रनाथ टागोर केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर मुखर्जी बोलत होते. या केंद्राने सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा मुखर्जी यांनी व्यक्त केली. आधुनिक युगात समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या केंद्राने काम केले तर ते उपयुक्त ठरेल. समाजात नैतिक मूल्यांची घसरण होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. अशा वेळी टागोरांच्या विचारांचे महत्त्व अधिक असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा