केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी संसदेत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती करप्रणालीमध्ये केंद्र सरकारने केलेल्या नव्या बदलांची! टॅक्सचे स्लॅब बदलण्यापासून करपात्र रकमेची मर्यादा वाढवण्यापर्यंत करदात्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी अर्थमंत्र्यांनी केल्या. करांसंदर्भातल्या घोषणांसोबतच इतरही अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. त्यातील एक महत्त्वाची घोषणा सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. ही घोषणा थेट भारताच्या राष्ट्रपतींबाबत असून त्यांच्या ‘घरखर्चा’ला अर्थसंकल्पात कात्री लावण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा