पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय उत्पादनांना चालना देण्यासाठी पाहिलेल्या स्वप्नाचे आता एका शक्तिशाली चळवळीत रूपांतर झाले आहे. त्याचा प्रभाव कायम असून, भारताला आता कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘लिंक्डइन’वरील एका ब्लॉगमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाला यशस्वी बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा