Rahul Gandhi On Maharashtra Assembly Election Result : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केलेल्या भाषणात पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमध्ये विसंगती आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाने इलेक्टोरल रोलवरील डेटा विरोधकांच्या महाविकास आघाडीला विश्लेषणासाठी द्यावा अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा