काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. केंद्र सरकारने नुकतीच परदेशी करोना व्हॅक्सिनला मजुरी देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करून ती वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. नंतर ते तुमच्यावर हसतील. नंतर ते तुमच्याशी भांडतील. आणि मग तुमचा विजय होईल”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. यापूर्वी राहुल गांधींनी ही प्रक्रिया सुलभ करण्याविषयी सल्ला दिल्यानंतर भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार आगपाखड करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तर थेट राहुल गांधींनी व्हॅक्सिनबद्दल कळत नसल्याचीच टीका केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा