नवी दिल्ली : ‘देशाला विभाजनवादाचा धोका असून हे घटक आपल्या वैविधपूर्ण संस्कृतीचा आपल्याच विरोधात गैरवापर करत आहेत. धर्मा-धर्माना, जाती-जातींना, भाषा-भाषांना, राज्या-राज्यांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. लोकामध्ये असुरक्षितता आणि भीती निर्माण करून एकमेकांविरोधात द्वेषाचे बीज पेरले जात आहे. पण, द्वेषाच्या राजकारणाला मर्यादा असतात. द्वेषाचे राजकारण फार काळ चालणार नाही, याची मला या यात्रेमुळे खात्री झाली आहे’, अशी आशा राहुल गांधी यांनी देशवासींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा