काँग्रेस पक्षाने अदाणी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका करणे बंद केले, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर केला होता. पंतप्रधान मोदींच्या या आरोपाला आता राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मोदींनी पहिल्यांदाच अदाणी आणि अंबानी यांचे नाव घेतलं असून मोदीजी तुम्ही घाबरले आहात का?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा