भारत-चीन सीमावाद अजूनही निवळलेला नाही. चीनकडून कुरापती सुरू असल्याचं वृत्त समोर येत असून, चीनसोबतच्या संबंधावर सातत्यानं भूमिका मांडत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सुनावलं आहे. “मी चीनबद्दल वारंवार इशारा देत आहे, पण ते नाकारलं जात आहे,” असं सांगत राहुल गांधी यांनी करोना व अर्थव्यवस्थेविषयी दिलेल्या संकटाची आठवण करून दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा