पीटीआय, नवी दिल्ली

‘भाजपचे लोक हिंसाचार आणि द्वेष पसरवतात. त्यांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वे समजत नाहीत,’ असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. गुजरातमधील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित दगडफेकीचा निषेध करताना त्यांनी ही टिप्पणी केली.

Prime Minister Narendra Modi criticizes Congress as anti Dalit  anti tribal OBC in Rajya Sabha
काँग्रेस दलित, आदिवासी ओबीसीविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसभेत टीका, संविधानाला हरताळ फासल्याचा आरोप
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर; डॉक्टर म्हणाले, “छातीत..”
Seven bridges collapsed in Bihar in 15 days
बिहारमध्ये १५ दिवसांत सात पूल कोसळले; दुर्घटनांच्या सखोल चौकशीची मागणी
Milind Narvekar, Legislative Council,
मिलिंद नार्वेकर ‘खेळ’ करणार ?
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
Sudhir Mungantiwar jayant patil
“मुनगंटीवार कार्यक्षम मंत्री, ते राज्यातच राहिल्याने…”, जयंत पाटलांनी कौतुक करत जखमेवर मीठ चोळलं

राहुल यांनी लोकसभेत केलेल्या कथित ‘हिंदूविरोधी’ वक्तव्या विरोधात अहमदाबाद गुजरात प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयासमोर मंगळवारी आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान प्रमुख विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या वेळी दगडफेक करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रदेश कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे की, ‘‘गुजरात काँग्रेस कार्यालयावरील भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भाजप आणि संघ परिवाराविषयीचे माझे मत आणखी मजबूत केले आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच समजत नाहीत. गुजरातची जनता त्यांचा खोटेपणा स्पष्टपणे पाहू शकते आणि त्यासाठी ते भाजप सरकारला निर्णायक धडा शिकवतील.