नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘अमेठीवापसी’ची चर्चा होऊ लागली आहे. केरळमध्ये राहुल यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून ‘भाकप’च्या नेत्या अॅनी राजा या डाव्या आघाडीच्या उमेदवार असतील.राहुल गांधी यांनी वायनाडमधून पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अॅनी राजा यांच्याशी लढत द्यावी लागेल. ‘इंडिया’तील प्रमुख नेत्याची पत्नी राहुल गांधी यांच्या विरोधात लढत असेल तर चुकीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचेल. म्हणूनच ‘भाकप’च्या वतीने राहुल गांधी यांना वायनाडमधून निवडणूक न लढवण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता ते पुन्हा अमेठीतून निवडणूक लढवण्याची चर्चा होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा