जागतिक हवामान बदल जगाची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे जगभरात यावर उपाययोजनांसाठी गंभीर चर्चा होतेय. अशातच अनेक संस्थांसह सामाजिक कार्यकर्ते देखील आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. उत्तराखंडमध्ये अनिल जोशी या माजी सनदी अधिकाऱ्याने तब्बल १० लाख झाडं लावत जंगलच तयार केलं. यात अनेक फळझाडांचाही समावेश आहे. मात्र, रेल्वे विभागाने या ठिकाणाहून ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेमार्ग टाकण्यासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्याबाबत हालचाल केली. यावर या सनदी अधिकाऱ्याने निकराचा लढा दिलाय. विशेष म्हणजे ही जमीन अधिगृहीत करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम ऐकून रेल्वे विभाग चक्रावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा