महाराष्ट्रात परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेलं पोलीस बदली रॅकेट प्रकरण यावर चर्चा सुरू असताना तिकडे आसाममध्ये प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला असून यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे पक्ष सोडताना दिसत नाहीयेत. नुकतीच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची दिब्रुगढमध्ये प्रचारसभा झाली असून आता भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसामच्या लुमडिंगमध्ये जाहीर सभा घेतली. यामध्ये त्यांनी काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा