Jal Samadhi to Satyendra Das: अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या पार्थिवाला शरयू नदीत जल समाधी देण्यात आली. तुळशीघाट येथे होडीतून नदीपात्रात गेल्यानंतर तिथे सत्येंद्र दास यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्याआधी त्यांचे पार्थिव अयोध्या नगरीत फिरवले गेले. सनातन धर्मात दहन करून अंत्य संस्कार केले जात असतात. मात्र उत्तरेत महंत आणि साधूंना मृत्यूपश्चात दहन न करता त्यांना जल समाधी दिली जाते. यामागचे कारण जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा