स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी कायमच केली जाते. काही दिवसांपूर्वीच लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणे कर्पूरी ठाकूर, पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या एम. एस. स्वामिनाथन यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे. या वर्षी एकूण पाच जणांना भारतरत्न जाहीर झाला आहे. यानंतरही वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसंच उद्धव ठाकरे यांनीही ही मागणी केली. मात्र वीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्कारावर रणजीत सावरकर यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा