उंदरांची समस्या ही जवळपास सर्वच ठिकाणी असल्याचं जाणवतं. काही ठिकाणी ती कायमस्वरूपी असते, काही ठिकाणी कधीतरी दिसते तर काही ठिकाणी नियमित काळजी घेतल्यामुळे थोपवून धरलेली असते. पण भारताच्या पूर्वेकडचं एक महत्त्वाचं शहर, बंदर आणि पश्चिम बंगालची राजधानी असणारं कोलकाता सध्या यातल्या पहिल्या प्रकारात आलंय. शहरात उंदरांची समस्या इतकी वाढलीये की त्यापुढे फक्त नागरिकच नव्हे, तर खुद्द प्रशासनानंही हात टेकले आहेत. काय करावं, हेच सुचत नसल्यामुळे उंदरांचा हा हैदोस फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा