सध्या देशात इंडिया व भारत या दोन नावांची चर्चा चालू आहे. वास्तविक आत्तापर्यंत तमाम भारतीयांना या दोन्ही नावांच्या उच्चारानंतर एकसारखंच देशभक्तीचं स्फुरण चढायचं. पण काही दिवसांपासून इंडिया नाव न वापरता भारत हेच नाव वापरण्याचं धोरण केंद्र सरकारने राबवल्याचं दिसून येत आहे. थेट देशाच्या राष्ट्रपतींकडून जी२० देशांच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेतही प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आता या नावावरून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा