“पश्चिमेला काबूलपासून ते पूर्वेला चीनविंड नदीपर्यंत, उत्तरेला तिबेट म्हणजेच चीनपासून ते दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत हा संपूर्ण भूभागातील लोकांचा डीएनए ४० हजार वर्षांपूर्वीचा आहे,” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघाच्या अखंड भारत धोरणाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत भागवत यांनी छत्तीसगडमधील सुरगुजा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हे विधान केलं आहे. आदीवासीबहूल छत्तीसगडमध्ये मोहन भागवत यांनी, “भारतात राहणारे सर्वजण हिंदू आहेत,” असंही म्हटलं आहे. “प्रत्येकाने एकमेकांच्या प्रार्थना करण्याच्या पद्धतीचा आदर केला पाहिजे,” असंही भागवत यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा