रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला महिना उलटला असून आतापर्यंत हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे युद्ध थांबावं यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न सुरु असताना अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध लावले आहेत. दरम्यान भारताने याबाबत सावध भूमिका घेतली असल्याने युक्रेनने याआधी नाराजी जाहीर केली आहे. याशिवाय रशियाचा चांगला मित्र असल्याने भारताने मध्यस्थी करावी अशी मागणीही याआधी करण्यात आली आहे. त्यातच आता युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिमित्रो कुलेबा यांना यासंबंधी भाष्य केलं आहे. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा