साक्षी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य, ‘राममंदिर होणारच ’

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चच्रेत राहणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशातील मुस्लिमांची डीएनए चाचणी केली, तर ते िहदूच असल्याचे दिसून येईल. पण देशातील काही राजकीय नेते मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत, असा आरोप साक्षी महाराज यांनी केला.

AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Vaibhavi Deshmukh Question to Namdevshastri
Vaibhavi Deshmukh : वैभवी देशमुखचा नामदेवशास्त्रींना सवाल, “माझ्या वडिलांवर झालेले वार, त्यांचं रक्त हे…”
Salwan Momika Iraqi man burned Quran in Sweden shot dead
मशिदीसमोर कुराण दहन करणाऱ्या व्यक्तिची गोळ्या घालून हत्या; कोण होते सलवान मोमिका?
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Dr Mohan Bhagwat statement on religion
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”

मेरठमध्ये संत संमेलनात बोलताना साक्षी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते महणाले, मुस्लिमांची डीएनए चाचणी केली तर ते िहदूच असल्याचे आढळून येईल. पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे सर्वजण मुस्लिमांना भरकटवण्याचे काम करीत आहेत. बिहारच्या निवडणुकीपूर्वी असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून काही जणांनी पुरस्कारवापसी केली होती. आता निवडणुकीच्या निकालांनंतर ते सर्वजण कुठे गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकार २०१९ पर्यंतच अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे काम करेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिथे राम मंदिर उभारण्यात यावे, यासाठी मध्य प्रदेशातील सहा लाख मुस्लिमांनी स्वाक्षरया केल्या आहेत, असेही साक्षी महाराज म्हणाले.

Story img Loader