लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. एकीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडल्यामुळे विरोधकांना धक्का बसलेला असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांचा जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ईव्हीएम व चंदीगडमधील घडामोडींचा संदर्भ देत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा